उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात नवीन स्मार्ट बसेसचे उद्घाटन केले

[ad_1] महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात नवीन स्मार्ट बसेसचे उद्घाटन केले. माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी भर दिला की या बसेस वाय-फाय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे, ज्यामुळे महिलांचा प्रवास आणि सुरक्षितता सुनिश्चित होईल. ALSO READ: तुम्ही तिला गुन्हेगार ठरवले? मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले, १९ वर्षीय विद्यार्थिनीची तात्काळ सुटका करण्याचे दिले आदेश मिळालेल्या…

Read More

LIVE: शिवसेना युबीटी नेत्याची राहुल गांधींना धमकी

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: शिवसेना (ठाकरे गट) चे ज्येष्ठ नेते आणि नाशिक उपशहर प्रमुख बाळा दराडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उघडपणे धमकी दिली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत राजकीय वादळ निर्माण झाले आहे. दराडे यांनी इशारा दिला आहे की जर राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर ते त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई लावतील. त्यांनी…

Read More

पंतप्रधान मोदींनी दिली शेतकऱ्यांना मोठी भेट, मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वाचे निर्णय

[ad_1] बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत निश्चित करताना, पंतप्रधानांनी खर्चापेक्षा ५०% जास्त किमान आधारभूत किंमत मंजूर केली.   मिळालेल्या माहितनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. खरीप पिकांवर किमान आधारभूत किंमत…

Read More

सावधान! देशभरात करून रुग्णसंख्या वाढली

[ad_1] देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाचे १०८१ सक्रिय रुग्ण आढळले आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. केरळमध्ये कोरोनाचे ४३० सक्रिय रुग्ण आहे. तर राजस्थान, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्येही कोरोना वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोना…

Read More

चंद्रपुरातील ''नरभक्षक वाघ' अखेर पिंजऱ्यात अडकला

[ad_1] महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात 13 दिवसांच्या दहशतीनंतर, अखेर शुक्रवारी बिबट्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले. पिंजऱ्यात पकडलेला नर वाघ TATR 224 हा 8 वर्षांचा आहे. त्याला शुक्रवारी, 23 मे रोजी सकाळी 11.30 वाजता गंगासागर हेटी बीट सावरला रिट सरकारी जमीन सर्वेक्षण क्रमांक २ मध्ये सापळा रचून पकडण्यात आले. येथे, 10 मे ते 22 मे या 13…

Read More

तुम्ही देशाला समजू शकला नाही तर परराष्ट्र धोरण कसे समजेल', बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका केली

[ad_1] महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर केलेल्या वक्तव्यावर टीका केली. बावनकुळे म्हणाले, “पंतप्रधान मोदी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत जगाला एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एक सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ अनेक देशांना भेट देत आहे. दुसरीकडे, राहुल गांधी…

Read More

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अजित पवार म्हणाले

[ad_1] वैष्णवी हगवणेने सासरच्या मंडळींच्या हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वैष्णवीच्या आई वडिलांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच आरोपींना कठोर शिक्षा करण्यासाठी सरकारच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जाणार आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक मध्ये चालवले जाईल असे आश्वासन दिले.  ALSO READ: वैष्णवी हगवणे…

Read More

LIVE: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, अजित पवार म्हणाले

[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today : आता कोरोना पसरल्याच्या बातम्या पुन्हा तणाव वाढवत आहेत. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे भारतातही दक्षता वाढविण्यात आली असून पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात…

Read More

ईडीचा भाजप हत्यार सारखा वापर करतात, संजय राऊत यांचा मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल

[ad_1] शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे आणि त्यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चा वापर विरोधकांविरुद्ध केल्याचा आरोप केला आहे. ALSO READ: हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम 22 जूनपासून सुरू, सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती तामिळनाडूमध्ये TASMAC छाप्यांवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले यावर राऊत म्हणाले, ईडी हे…

Read More

हुंडाबळी आणि घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम 22 जूनपासून सुरू, सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी घोषणा केली की त्यांचा पक्ष 22 जूनपासून हुंडाविरोधी आणि हिंसाचारमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी मोहीम सुरू करेल. पुण्यात नुकत्याच झालेल्या 26 वर्षीय महिलेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ALSO READ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खाते देण्यात आले…

Read More
Back To Top