'मणिपूरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते', शरद पवारांच्या वक्तव्यावर भाजप संतप्त

[ad_1] मणिपुर मधील परिस्थीचा उल्लेख करीत शरद पवार म्हणाले की, मणिपुर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात देखील होऊ शकते. ते म्हणाले की, दोन समाज जे वर्षांपासून सोबत राहत होते. त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.    महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजनीति जलद झाली आहे. आता शरद पवारांनी असे वक्तव्य केले आहे की, ज्यावर हल्लाबोल सुरु आहे. शरद पवारांनी…

Read More

दिल्लीतल्या UPSC कोचिंग सेंटरमध्ये पाणी शिरल्यानं तिघांचा मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

[ad_1] दिल्लीच्या ओल्ड राजेंद्र नगरमधील एका UPSC कोचिंग इंस्टिट्यूटमधील इमारतीच्या तळघरात अचानक पाणी शिरलं. त्या पाण्यात अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये एक तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे. या कोचिंग सेंटरमध्ये नागरी सेवा परीक्षेसाठी क्लास घेतले जातात. या सेंटरच्या तळघरात असलेल्या लायब्ररीत शनिवारी (27 जुलै) काही विद्यार्थी अभ्यास करीत होते.दरम्यान, पावसामुळे संध्याकाळी 7 च्या सुमारास…

Read More

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

[ad_1] नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट घेतली.   आपली पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा सोबत दिल्ली मध्ये आलेल्या फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला एक ‘शिष्टाचार भेट’ म्हणून सांगितले आहे.   फडणवीस नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद महाराष्ट्रावर नेहमी आहे आणि पुढे…

Read More

पॅरिस ॲालिंपिक : मनू भाकरला कांस्य पदक, आज नेमबाज रमिता, अर्जुन फायनलमध्ये खेळणार

[ad_1] पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरनं भारताचं पदकांचं खातं उघडलं होतं. आता नेमबाज रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुटा आज 10 मीटर एयर रायफलच्या फायनल्समध्ये खेळणार आहेत.   भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता महिलांच्या 10 मीटर एयर रायफल नेमबाजीची फायनल होणार असून रमिता त्यात सहभागी होईल. तर दुपारी 3:30 वाजता अर्जुन पुरुषांच्या 10 मीटर एयर रायफल फायनलमध्ये…

Read More

नवी मुंबईत रेल्वे स्टेशनजवळ महिलेचा मृतदेह आढळला

[ad_1] नवी मुंबई रेल्वे स्थानकाजवळ झुडपात  एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  नवी मुंबईतील उरण रेल्वे स्थानकाजवळ झुडपात शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूरमध्ये काम करणाऱ्या या महिलेले शुक्रवारी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती. तिचा खून दुपारी 3 ते…

Read More

पुरामुळे कोल्हापूर सांगलीत स्थिती गंभीर नद्यांच्या पातळीत वाढ

[ad_1] सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण्याच्या पाण्याच्या विसर्ग सुरु आहे. पिके पाण्याखाली गेली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे.  कोयना धरणातून पाणी सोडले जात आहे. कोयना व कृष्णा नदीपात्रात वाढ झाली…

Read More

सिंधुदुर्गच्या जंगलात साखळीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळली मूळची अमेरिकन महिला, काय आहे प्रकरण?

[ad_1] सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील कराडीच्या डोंगरांच्या जंगलात मूळची अमेरिकन महिला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे.विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितले आहे.   ही महिला मूळची अमेरिकन आहे पण अनेक वर्षांपासून ती तामिळनाडूतच राहते. तसेच तिच्या आधारकार्डावर तामिळनाडूचा पत्ता असल्याचे पोलिसांनी…

Read More

ठाण्यात नराधमाने तरुणीवर अनेकदा बलात्कार करून गर्भपात करायला बाध्य केले आरोपीला अटक

[ad_1] मुंबईतील जोगेश्वरी भागातून एका तरुणीवर अनेकदा बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.  आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर फेब्रुवारी 2022 ते जानेवारी 2024 पर्यंत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यावर तिला गर्भपात करण्यासाठी बाध्य केले.   आरोपीने तरुणीशी लग्न…

Read More

दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

[ad_1] दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी शिरून पाण्यात अडकून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी तापसांनंतर कोचिंग सेंटरचे मालक आणि कॉर्डिनेटरला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरु केला आहे    दिल्लीत सध्या पावसाचा जोर आहे पावसाळ्यानंतर दिल्लीतील जुने…

Read More

सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, हरिभाऊ बागडे राजस्थानच्या राज्यपालपदी

[ad_1] facebook Facebook/x.com राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले आहेत. रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची निवड करण्यात आली आहे. राधाकृष्णन यांच्याकडं झारखंडच्या राज्यपालपदाची जबाबदारी होती. पण आता नवीन नियुक्त्यांनंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल असतील.   त्याचबरोबर राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती…

Read More
Back To Top