मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधवारी राज्यस्तरीय शुभारंभ सोलापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर पासून प्रारंभ – सिईओ कुलदीप जंगम सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५ – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवार दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतीमध्ये या अभियानाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

मेहनत आणि शिस्त हीच खरी यशाची गुरुकिल्ली – आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभदा पाटील

मेहनत आणि शिस्त हीच खरी यशाची गुरुकिल्ली – आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभदा पाटील स्वेरीमध्ये आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- कोणत्याही क्षेत्रात स्वतःलाच मेहनत करून यशाची शिखरे गाठावी लागतात.यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो म्हणून स्पर्धकांनी प्रचंड मेहनत घेवून आणि शिस्तप्रिय खेळ दाखवत यश मिळविणे गरजेचे आहे.कारण मेहनत आणि शिस्त हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे,असे प्रतिपादन…

Read More

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव

पालवी संस्थेच्या तेजस घाडगे यांचा राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्काराने गौरव देशभरातील ५१ चेंजमेकर सदस्यांमध्ये तेजस घाडगे यांचा समावेश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१६: प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालवी प्रकल्पाचे आंतरराष्ट्रीय भागीदारी व स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स प्रमुख तेजस घाडगे यांना नुकतेच राष्ट्रीय चेंजमेकर पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. गुजरातमधील बनास डेअरी येथे पार पडलेल्या प्रथम राष्ट्रीय चेंजमेकर परिषदेत…

Read More

या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचाराचा फायदा होणार -आ.समाधान आवताडे

कॅन्सरचे निदान झाल्यास उपचाराने आजार बरा होतो – तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले या माध्यमातून नागरिकांना आरोग्य विषयक जनजागृती व तपासणी उपचार याचा फायदा होणार आहे -आमदार समाधान आवताडे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : कॅन्सर निदान व्हॅन च्या माध्यमातून कॅन्सर निदान व उपचार लवकर होण्यासाठी याचा फायदा होत आहे. सुसज्ज सुविधा गावापर्यंत या माध्यमातून पोहचत आहे….

Read More

शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल

शिवसेना युवासेना पदाधिकार्यांनी आयसीसीच्या प्रतिकृतीला फासले काळे शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल यांचा घणाघात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत पाक दरम्यान सामना खेळवला जात आहे मात्र यावर देशातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझे कुंकू माझा देश हे आंदोलन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गावागावातील…

Read More

सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे १०८९ सभासद शेतकरी,वाहतूक ठेकेदार झाले कर्जमुक्त सभासदांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणे हे माझं कर्तव्यच – आमदार अभिजीत पाटील आम्ही संचालक मंडळ फक्त कारखाना आणि सभासद,कामगार यांचं हिताचं पाहतो – आमदार अभिजीत पाटील व्यवहार टिकला तरच कारखाना टिकेल आणि कारखाना टिकला तरच पार्टी टिकेल – आमदार अभिजीत पाटील पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज-…

Read More

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

तरुण पिढी संस्कार मूल्यांपासून वंचित होत आहे -डॉ.वीरेंद्र भाटी मंगल विविध अडचणी आणि समस्या असूनही, संयुक्त कुटुंब व्यवस्थेत वाढून मूल स्वतःहून संस्कार मूल्ये शिकत असे पण आता तसे नाही.संयुक्त कुटुंबांच्या विघटनानंतर विभक्त कुटुंबांचे युग सुरू झाले जिथे पालकांना वाटते की आपण मुलांना अधिक सुविधा देऊन आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण देऊन सुसंस्कृत बनवू शकू. परंतु विभक्त…

Read More

राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान हक्कांसाठीचा लढा – डाॅ. सुनीलकुमार सरनाईक

राहुल गांधींची मतदार अधिकार यात्रा : बिहारच्या जनतेचा सन्मान,स्वाभिमान, हक्कांसाठीचा लढा – डाॅ.सुनीलकुमार सरनाईक कोल्हापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज- सन १९७५ ते १९९० या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाने एकाधिकार शाही विरोधात घेतलेल्या भूमिकेतून बिहारमधील चळवळीने भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली.अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश..! असा देशभरात नारा लगावून पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अर्थात काँग्रेसची सत्ता…

Read More

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सीओईपीच्या माजी विद्यार्थ्यांकडून समाजाच्या विविध क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे / जिमाका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुणे येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण संपन्न झाले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा सीओईपी अभिमान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला….

Read More

पाक पुरस्कृत दहशतवाद सुरु असतानाच मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप

पंढरपुरात भारत-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी पाक पुरस्कृत दहशतवाद सुरु असतानाच मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप माझा देश माझं कुंकू या अभियानातून मोदी सरकारला कुंकू पाठविण्याचा निर्धार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५- भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना राज्यभरात आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय.काल…

Read More
Back To Top