१२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

पालघर पोलीस दलाला १२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात यश मोखाडा पोलीस ठाण्याची कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज-दि.०६/१०/२०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ नवसु फुफाणे वय २० वर्षे, व्यवसाय शेती/मजुरी, रा.सातुर्ली, ता.मोखाडा,जि.पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की,फिर्यादी व त्यांचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे हे त्यांचे घरी असताना दि.०६/१०/ २०२५ रोजी…

Read More

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर कोल्हापूर,दि.8 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे करून…

Read More

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ३८,९२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. दिनांक ०५/१०/२०२५ रोजीचे रात्रौ मनोर पोलीस…

Read More

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकराज्य मासिकाचे अंक व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन या प्रदर्शनाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ.नंदकुमार मोरे यांच्या हस्ते कोल्हापूर /जिमाका: अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्त कोल्हापूर विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत लोकराज्य मासिकाचे…

Read More

नवीन आंतरराष्ट्रीय विमान तळ आणि भुयारी मेट्रो मुंबईतील प्रवास आणि कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज : पंतप्रधान मोदी

नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भुयारी मेट्रो मुंबईतील प्रवास आणि कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज: पंतप्रधान मोदी विकसित भारत म्हणजे जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे , जिथे लोकहित सर्वोपरि आहे आणि सरकारी योजना प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर बनवत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतर…

Read More

BSNL ने मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध दिली करून

BSNL ने मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध दिली करून BSNL आता जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांना टक्कर देणार मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने कंपनीचे ग्राहकांना मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.BSNL ने त्यांची…

Read More

इंटरनेट जगात ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढतीय

सायबर गुन्हेगार आता वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनावट कॅप्चा पेज तयार करत आहेत इंटरनेट जगात ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली सायबर गुन्हेगार आता वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनावट कॅप्चा पेज तयार करत आहेत. ऑनलाइन सुरक्षित राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रत्येक क्लिक करण्यापूर्वी URL आणि साइट थांबवत ती तपासून पहावी. इंटरनेट जगात ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढली…

Read More

मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे -डॉ. कृष्णा इंगोले

मराठी भाषेला समृद्ध ज्ञान वारसा लाभल्यामुळेच ती अभिजात ठरली आहे – डॉ.कृष्णा इंगोले केबीपी महाविद्यालयात अभिजात भाषा सप्ताहनिमित्त व्याख्यान संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- मराठी ही समृध्द ऐतिहासिक वारसा असणारी ज्ञान भाषा आहे.भाषा हे संपूर्ण मानवी व्यवहाराचे साधन असते.तसेच विचार,भावना आणि संवेदना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम भाषाच असते.मातृभाषा ही आपल्या काळजाची भाषा असते.अभिजात भाषा म्हणजेच दर्जेदार…

Read More

स्त्रियांच्या समानता,विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना ?…डॉ.नीलम गोऱ्हेंचा सवाल

जागतिक ६८ व्या राष्ट्रकुल संसदिय परिषदेत बार्बाडोसच्या व्यासपीठावर महिलांच्या प्रगतीसाठी २०३० पर्यंतची कृती रूपरेषा करण्याचे आवाहन स्त्रियांच्या समानता,विकास व शांतीच्या बदलांच्या शब्दांना स्विकारायला जग ऐकतेय ना ?…डॉ.नीलम गोऱ्हेंचा सवाल ब्रिजटाउन (बार्बाडोस),दि. ७ ऑक्टोबर २०२५ – बार्बाडोस येथे सुरु असलेल्या ६८ व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेतील ९ वी कॉमनवेल्थ विमेन पार्लमेंटेरियन्स (CWP) परिषद उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र विधान…

Read More

विरोधकांचे आरोप निराधार शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे

विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरी हितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल – डॉ. नीलम गोऱ्हे मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची…

Read More
Back To Top