विश्वकर्मा योजनेमध्ये तुळशी माळा बनवणारा कारागिर म्हणून स्वप्निल टमटम यांची शासन दरबारी प्रथम नोंद

काशीकापडी हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होता पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरच्या पांडुरंगास प्रिय असलेल्या तुळशीच्या माळा बनवणारे कारागीर हे काशी कपडे समाजाचे आहेत.काशी कापडी समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच आहे.वारकरी सांप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व असणार्‍या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून सबंध महाराष्ट्रात काशी कापडी समाज ओळखला जातो. राज्यातील विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या…

Read More

बळीराजावरील अरिष्ट टळू दे,राज्यातील शेतकरी सुखी होऊदे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊदे मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली प्रार्थना

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुष्पवृष्टी गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात गणरायाला निरोप मुंबई दि.१७ – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे – विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना

विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य -विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात अतिशय उत्साहाने साजरा होत आहे.नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा…

Read More

महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणं शक्य नाही – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांच वितरण मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,३ सप्टेंबर- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व ग्रंथाचे प्रकाशन तसेच उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचा वितरण समारंभ आज…

Read More

विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे

भारतीयांनी जगात सर्वच क्षेत्रात मोठ नाव केलं आहे – डॉ.नीलम गोऱ्हे विद्यार्थ्यांनी रोजगाराच्या संधींचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन महायुतीच्या वतीने पुण्यात रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,३१ ऑगस्ट – महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता महायुतीच्या वतीने पुण्यात दि.३१ ऑगस्ट रोजी रोजगार व स्वयंरोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात…

Read More

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहिम राबवावी-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०८/२०२४ : बदलापूर घटनेने मुलींवरील अत्याचारांच्या घटना या पुन्हा एकदा समाजासमोर आल्या आहेत.अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हे निंदणीय आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.भविष्यात अशा घटना घडूच नये,यासाठी शैक्षणिक संस्था मधून मुली, महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमद्वारे उपाय योजना…

Read More

महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्री शक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे

लाडकी बहीण सन्मान यात्रा व भव्य रोजगार मेळाव्याचे गोवंडीत आयोजन महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्रीशक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज, २५ ऑगस्ट – शिवसेनेच्या शिव उद्योग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा व तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईच्या गोवांडीतील विठू…

Read More

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण,पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित जळगाव,दि.२५ : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबत आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार…

Read More

घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई,दि.०९/०८/२०२४ : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल….

Read More

राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नीति आयोग बैठकीत मागणी

मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा,राज्यातील नदीजोड प्रकल्पांना केंद्राने वेग द्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नीति आयोग बैठकीत मागणी नवी दिल्ली,दि.२७: मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरविणे आणि नदीजोड प्रकल्पांतून राज्यात सर्वदूर पाणी पोहचवून राज्य सजलाम सुफलाम करणे हे आपले उद्दिष्ट्य असून केंद्राने यासंदर्भातील प्रकल्पांना वेग द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक…

Read More
Back To Top