नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान

नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार परिधान पंढरपूर दि.08 :- नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड,…

Read More

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट नवी दिल्ली / मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 ~ महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे. जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथे महाबोधी महाविहार आहे. त्याची विश्वस्त व्यवस्था ही…

Read More

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई वाडा पोलीस ठाणे ची उत्कृष्ट कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. वाडा पोलीस ठाणे हद्दित दि.०५/०८/२०२५ रोजी १०:३०…

Read More

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे,दि.०८/०८/२०२५ : पुणे व पिंपरी चिंचवड शहर सर्वंकष गतिशीलता योजना सर्व संबंधित विभागाने समन्वयाने निश्चित करावी.ग्रेड सेपरेटर्स,रिंग रोड सेपरेटर्स, टनेल्स सेपरेटर्स बाबत एकत्रित आराखडा तयार करावा.पुढील ३० वर्षांचा विचार करुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन…

Read More

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणा साठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी नवी दिल्ली,दि.०८/०८/२०२५ :- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला,साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक तातडीने बोलावण्याची मागणी महाराष्ट्राचे…

Read More

तृतीयपंथीयांनी हक्काचं घर, नोकरीची मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी

पंढरपूरात तृतीयपंथीयांनी हक्काचं घर, नोकरीची मुख्याधिकारी यांच्याकडे केली मागणी केंद्र सरकारच्या योजनेतून बचत गट, रोजगाराची संधी मिळणार पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज:- शहरातील ४० ते ५० तृतीय पंथीयांनी एकत्र येत पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे राहण्यासाठी हक्काचे घर तसेच जीवन जगण्यासाठी हाताला काम किंवा नोकरी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करत या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात…

Read More

ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशी करण,सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन

ड्रोन सर्व्हेक्षणाद्वारे मिळकतींचे अचूक नकाशीकरण, नागरिकांना सहकार्याचे अप्पर जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारी यांचे आवाहन पंढरपूर /उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज :- केंद्र शासनाच्या ‘नक्शा’ प्रकल्पांतर्गत पंढरपूर नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण व माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे.नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सातबारा उतारे, खरेदीखत व मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर…

Read More

मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका करताहेत : खासदार प्रणिती शिंदे

मतचोरीवर उत्तर नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींवर खालच्या पातळीची टीका करताहेत : खासदार प्रणिती शिंदे आत्ता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे.दिवस मोजायला सुरुवात करावेत. सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या मतचोरीचा बुरखा फाडला.त्यावर आम्ही अजून सखोल अभ्यास आणि संशोधन करणार आहोत.आता भाजपची उलटी गिनती सुरू झाली आहे दिवस मोजायला…

Read More

प्रत्येक गावात हर घर तिरंगा मोहीम राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आवाहन

प्रत्येक गावात हर घर तिरंगा मोहीम राबविण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आवाहन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज- देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी,सरपंच व गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने राबवावी असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे. यावर्षी…

Read More

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप,सरकारने दिला मदतीचा हात

उत्तराखंडमध्ये पूरग्रस्त ठिकाणी अडकलेल्या यात्रेकरूंना दिलासा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे सर्वजण सुखरूप,सरकारने दिला मदतीचा हात मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.६ ऑगस्ट २०२५:उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ५ ऑगस्ट रोजी आलेल्या ढगफुटीजन्य पुरामुळे गंगोत्री यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले होते.यामध्ये महाराष्ट्रातील ५१ यात्रेकरू यांचेशी संपर्क होऊन ते सुखरुप असल्याची खात्री झाली आहे. विशेषतः संभाजीनगरमधील १८ जणांच्या…

Read More
Back To Top