
राज्यातील कृषी अर्थ व्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला-माजी खासदार राजू शेट्टी
राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली – माजी खासदार राजू शेट्टी मान्सूनपुर्व अवकाळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून सदर पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव नुकसान भरपाई देणे गरजेचे नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यातील कृषी अर्थव्यवस्था राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार धोरणामुळे रसातळाला गेली आहे. यामुळे राज्याच्या कृषीमंत्र्यांना कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे वाटू लागली…