मनोज जरांगे पाटीलांचे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरु

[ad_1] मराठा आरक्षणाला लढा देणार मनोज जरांगे पाटील शनिवारपासून पुन्हा बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे. सगेसोयरेंसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करत आहे.  मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे हे आक्रमक आहे.  शनिवारी सकाळी 10 वाजे पासून ते अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांनी उपोषणापूर्वी शांतता रॅली काढली. …

Read More

केदारनाथ पदयात्रा मार्गावर दरड कोसळून भीषण अपघात,तीन प्रवाशांचा मृत्यू; पाच जखमी

[ad_1] गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर रविवारी सकाळी मोठा अपघात झाला. चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात दगड कोसळली.या मध्ये यात्रेला जाणाऱ्या तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन प्रवासी महाराष्ट्रातील तर इतर स्थानिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी गरिकुंड रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.   मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7.30 वाजता घडल्याचे…

Read More

बांगलादेश आरक्षणविरोधी आंदोलनात हिंसाचारात आणखी 10 जणांचा मृत्यू

[ad_1] बांगलादेशात आरक्षणाच्या विरोधातून सुरू असलेल्या आंदोलनात प्रचंड हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासून कर्फ्यू लागू करण्यात आला. लष्करालाही पाचारण करण्यात आलं. तरीही शनिवारी हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 91 जण जखमी झाले आहेत.   देशातील हिंसाचारात मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा हा किमान 110 वर पोहोचला असल्याची माहिती आहे.   कर्फ्यू लागू केल्यानंतरही…

Read More

लैंगिक अत्याचाराविरोधी लढ्यानंतर आता ऑलिम्पिकच्या आखाड्यासाठी सज्ज झाल्या महिला कुस्तीपटू

[ad_1] रितिका हुड्डा हिला कदाचित ऑलिम्पिकपर्यंत पोहोचताही आलं नसतं.पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाच महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा समावेश आहे.राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये वारंवार पराभवाचा सामना कराला लागल्यानंतर रितिकाचा आत्मविश्वास पुरता डळमळीत झाला होता.   पण ढासळत चाललेल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी तिला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये भाग घेणं गरजेचं होतं. पण त्यावेळी भारतात कुस्ती स्पर्धा किंवा सराव थांबलेला…

Read More

बांगलादेशातून घरी परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथे काय अनुभव आला?

[ad_1] बांगलादेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरक्षण विरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे तिथे शिकण्यासाठी गेलेले भारतीय विद्यार्थी आता मायदेशी परतत आहेत.   भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, आतापर्यंत 700 हून अधिक विद्यार्थ्यांना भारत परत आणण्यात आलं आहे. बांगलादेशात अडकलेल्या आणखी भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार बांगलादेशच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करतं आहे. बांगलादेशात राहणारे अनेक भारतीय…

Read More

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

[ad_1] प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढत आहेत. पुण्याच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने जमिनीच्या वादातून पिस्तूल चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. पोलिसांनी त्याला गेल्या गुरुवारी अटक करून 20जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोर्टाने दोन दिवस पोलिस कोठडीत वाढ केल्याचे मनोरमा खेडकर यांचे वकील…

Read More

बांगलादेशातून सुमारे हजार भारतीय विद्यार्थी परतले, अजूनही 4000पेक्षा जास्त जण बांगलादेशातच

[ad_1] आरक्षणाच्या विरोधातील संतापामुळं बांगलादेशात विविध भागांत हिंसाचार उसळल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं त्याठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.   भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय, बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय भारतीय उच्चायुक्तालय आणि चितगाव, राजशाही, सिल्हेत आणि खुलना येथील सहायक उच्चायुक्त कार्यालयाने भारतीय…

Read More

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन अपघातात चालकाचा होरपळून मृत्यू

[ad_1] मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कोंबडीने भरलेल्या टेम्पोची धडक झाली आणि कोंबडीने भरलेल्या टेम्पोने पेट घेतला. या आगींमध्ये टेम्पोचालक जिवंत होरपळला.सदर घटना खोपोलीतील बोरघाट येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.  कोंबडीने भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक ला जाऊन धडकला आणि त्याने पेट घेतला. या ट्रक मध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू झाला.  पोलिसांनी…

Read More

मुंबईला अदानी सिटी होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे म्हणाले

[ad_1] विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास गौतम अदानी यांच्या कंपनीला दिलेले धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द केले जाईल, असा दावा शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.    शिवसेना (UBT) विरोधी महाविकास आघाडीचा एक भाग आहे, ज्यात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (SP) यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका…

Read More

Rain Update News : राज्यात या 9 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

[ad_1] सध्या राज्याला पावसाने झोडपले आहे. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरु असून नदी नाले ओसंडून वाहत आहे. धरणे भरली आहे. त्यामुळे आता राज्यातील काही भागातील पाणी संकट टळले आहे. खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  राज्यात आज देखील मुसळधार पावसाची शक्यता असून 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.  येत्या 24 तासांत कोकण आणि पश्चिम…

Read More
Back To Top