ashok gehlot : मुख्यमंत्री गहलोत यांचा भाजप, RSS वर निशाणा; म्हणाले, ‘महात्मा गांधीजींचे नाव…’
piyush goyal : ‘काही फायद्यांसाठी काँग्रेस आपलीच सरकारे अस्थिर आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतेय’
mamata banerjee : अखेर ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली; भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली
महत्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विजयासाठी सत्याग्रह पुरेसा आहे. महत्मा गांधीजींच्या सत्याग्रहाशी सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा संबंध जोडला. त्यांनी यासंबंधी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला.
navjot singh sidhu : ‘संपूर्ण काँग्रेस नवज्योत सिंग सिद्धूंच्या कॉमेडीत रंगलीय’