छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.24 – औरंगाबाद चे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे नामातंर करण्यात आलेले आहे.छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने असलेल्या या जिल्ह्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज…

Read More

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यास बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी 29 मार्च पासुन 3 दिवस बुध्दगयेत ठाण मांडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाड/मुंबई दि.21- महाबोधी महाविहार मुक्तीसाठी रिपब्लिकन पक्ष देशभर होणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेला आहे. राज्यातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे महाबोधी महाविहारासाठी आंदोलन सुरु आहे.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.त्यासाठी बिहार मधील महाबोधी टेंपल ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहाराचे…

Read More

विकास बनसोडे या बौध्द युवकाच्या ऑनर किलिंग मुळे झालेल्या निघृण हत्येचा तीव्र निषेध-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विकास बनसोडे या बौध्द युवकाच्या ऑनर किलिंगमुळे झालेल्या निघृण हत्येचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 – बीड जिल्ह्या तील आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी या गावात ट्रक चालक म्हणुन काम करणाऱ्या बौध्द युवक विकास बनसोडे याची प्रेम प्रकरणाच्या संशयावरून अत्यंत निर्घुण हत्या करण्यात आली.दोन दिवस घरात डांबुन ठेवून बेदम मारहाण करुन क्रूरपणे…

Read More

सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – महायुती सरकार चे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र राज्याचा सादर केलेला अर्थसंकल्प हा सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प आहे. महायुती सरकार च्या या पहिल्या सर्वसमावेशक आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्णतेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल घडविणाऱ्या या अर्थसंकल्पाचे आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने…

Read More

आंतरधर्मीय विवाहात मुलींच्या बळजबरी धर्मांतराला रिपब्लिकन पक्षाचा विरोध- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.20-आंतरधर्मीय विवाह अनेक होत असतात.आंतर जातीय विवाह होतात.अशा विवाहांचे आम्ही स्वागत करतो.मात्र आंतरधर्मिय विवाहामध्ये मुलींचे जबरदस्ती धर्मांतर होत असेल त्याला आळा घातला पाहिजे.आंतरधर्मीय विवाहामध्ये मुलींच्या बळजबरी होणाऱ्या धर्मांतराला रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील. आंतर धर्मीय विवाहात बळजबरी होणाऱ्या मुलींच्या धर्मांतराला रोखण्यासाठी महायुती सरकार तर्फे होणाऱ्या कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे अशी भूमिका रिपब्लिकन…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ?

भावनिक राजकारणाचा चक्रव्यूह आंबेडकरी तरुण कधी भेदणार ? लेखक – हेमंत रणपिसे निष्पक्ष सामाजिक चळवळींची समाजाला नेहमी गरज वाटत राहिली आहे. सामाजिक चळवळ समाजाला नेहमी पुढे घेऊन जाणारी ठरते. अशा निकोप सामाजिक चळवळींची देशालाही गरज आहे.मात्र सामाजिक चळवळींच्या आड काही हिंसक प्रवृत्ती आपला डाव साधत असतात. सामाजिक चळवळीचा बुरखा पांघरून काही कुटील राजकारणी भावनिक आंदोलनाची…

Read More

महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.7 – छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापुरकरांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर आता राहुल सोलापुरकर यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलही चुकीचे वक्तव्य केले आहे.महापुरुषांबद्दल…

Read More

पीपल्स एज्युकेशन सोसायटी अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पीडित विद्यार्थ्यांकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती या शैक्षणिक संस्थेचे मुंबई,…

Read More

समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे – ना. रामदास आठवले

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.3 –कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले…

Read More
Back To Top