भाजपचा पराभव यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ प्रशांत किशोर काय म्हणाले
पण जिथे उमेदवार न पाहता कोणालाही तिकीट दिले गेले तिथेच पराभवाचा धक्का बसला नवी दिल्ली – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही.अनेक केंद्रीय मंत्र्यांसहित महत्त्वाचे नेते या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. यामागे नेमकं कारण आणि कोणाची चूक याबाबत राजनीति तज्ञ…
